शनिवार, २५ एप्रिल, २०२०

छो ड दो,,,,,,,

    जब कोई आपके साथ छल करता है
  हमारे पीठ पीछे हमें धोखा देता है

 तो मन क्रोध व प्रतिशोध से भर जाता है

क्योंकि उनके साथ हम काफी समय बिता चुके होते हैं

अपना मन अपना धन और तन सब कुछ उन पर निछावर कर देते हैं

और इतना कुछ करने के बाद जब कोई अपने धोखा देता है

तो बहुत पीड़ा होती है

बहुत कष्ट होता है

हम यही सोचते रह जाते हैं हमारे में क्या कमी थी

हम बिल्कुल अकेले पड़ जाते हैं

उनको याद करके ना जाने कितने आंसू बहाते हैं

उनकी यादें हमारी पीछा ही नहीं छोड़ती

आप बुलाने की कोशिश करती है फिर भी नहीं भुला पाते

परंतु इससे उस सामने वाले व्यक्ति को कोई फर्क नहीं पड़ता

एक बार भी हमारे बारे में नहीं सोचता
लेकिन उसकी यादों में तड़पते रहना उचित नहीं है 

यह वह अवसर है जहां हमें कुछ बनकर दिखाना है

वह जीवन पर अपनी गलती पर पछतावा करें

कुछ ऐसा करके दिखाना है

जिस कमी के लिए आपको ठुकराया गया है

उससे बेहतर बन के ऊपर ना है

सिर्फ उसके लिए नहीं अपने मान सम्मान और अपने परिवार के लिए
आपका आपके जीवन में कुछ कर जाना ही उसके लिए सबसे बड़ी सजा है

और जब जब आपको देखे अपनी गलती पर पछतावा करें

यह आपकी सबसे बड़ी जीत है

वह धोखेबाज साथी को ना आप शब्द बोलना है ना ईर्षा करना है

उसकी आंखों के सामने ही इतना काबिल बन जाना है
की वो  आपके काबिल ही ना रहे

यू कोशिश आपकी समाज में आपके आसपास के लोगों के लिए प्रेरणा का कारण बनेगी

और धोखेबाज लोगों को एक सबक मिलेगी

और यदि ऐसा नहीं करते हैं
उनकी यादों में भटकते रह जाते हैं
तो आप सिर्फ खुद का ही नहीं अपने प्रेम का ही अपमान करते हैं

क्योंकि किसी के चले जाने से जिंदगी खत्म नहीं होती

आप अपने जीवन में आगे बढ़िए।।।


एक किळ

समाज म्हणजे एक लग्न ,मरण आणि कार्यक्रम.

     आपण एक अशा समाज मध्ये जगत आहे. तिथे फकत लोक, आणि समाज काय म्हणतील बस.

       आपण कोनासाठी काय करू हे आपण कधीच विचार नहीं करत.

            आपल्या डोक्यात लहान पणा पासून समाज काय म्हणेल हेच घालून दिले जाते....

             हो समाज पाहिजे मग तुम्हाला दैंदिंक कोणती पण वस्तू ची गरज लागली तर तुम्ही समाज चे दुकान पाहता न आणि ती तुमच्या समाज कडून बनवली गेले आहे ते अगोदर तपासताना.

            तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी समाज नको.


        घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण आपला विचार नहीं करत जे आपण आपल्या मेहनतीच्या बळावर कामहून पूर्ण करतो...


      पण समाज चा अगोदर विचार करतो  अरे तो ती दिसली तर काय म्हणेल...


     काय म्हणेल का त्याने दिले आहे का..


     *बिमार झाले की सर्वात अगोदर विचार येतो की या बिमारचा सर्वात चांगला इलाज आणि डॉक्टर कुठे आहे..
   मग तेव्हा विचार नहीं येत का या साठी समाज मध्ये कोणता डॉक्टर आहे.
त्या वेळेस नको.



 .     मग निसर्ग जे देतो ते तो सर्वांना एक सारखे देतो पण या या जमिनीवर लोकांनी हा एक खेळ लावला समाज..



    जेव्हा कोणाला रक्ताची गरज असते तेव्हा रक्त द्यायचा अगोदर विचारता का हा हाच समाजाचा आहे न.. 


     
       हा फालतू जो लोकांनी दिलेले किळा आहे फेका तो...


   .  अगोदर विचार करा.   👥    ..




         ☀️⛅जर निसर्ग आपल्या मध्ये कोणता भेद भाव नाही करत तर या समाज मध्ये कोणी कसा केहवा भेदभाव आणला..🌴
             



       जो समाज समाज करतो त्याला माझे एकच म्हणे आहे..



स माज पासूनच सर्वच घाय मग......


ज्या जमिनीवर आपण जगतो ती माता. 🌍
ज्या वर आपली तहान भागवते ते पाणी.⛅
यांनी समाज नाही पहाला कधी...



समाज म्हणे आपल्या जीवनाला लागलेला एक सर्वात मोठा कीळ 🐲🐛🐞आहे...



शिक्षण घेताना समाजचे शिक्षण आणि शाळा का नाही पाहिजे.....


फक्त फक्त लग्नासाठी समाज पाहिजे..



   उच्च शिक्षण उच्च शाळा हवी..ती कोणती पण.... कारण विद्या ला कोणता समाज नाही पाहिजे....



स मा ज.
सुशिक्षित माणसाचा जमाव.


फक्त यात माणसाचा जमाव दिसतो..

सुशिक्षित तर किडा खाऊन गेला..

  सद् सद् विवेक बुध्दी ने विचार करा जरा..✍️✍️✍️✍️



गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

पैशाची उधारी*



एकजन भेटला राजा,
लैच होता तावात,
पैशासाठी हिंडला थो,
हफ्ताभर गावात..

पुऱ्या गावात त्याले कोनी,
मदत नाही केलती
माही बी राजा त्यानं,
उधारी नाही देलती..

कोन्या तोंडानं मांगीन मले,
माहे जुनेच होते बाकी,
लोकाइबद्दल सांगत होता,
मले टपरी पाशी..

मानूस ओयखाले म्हने राजा,
कितीक टाईम लागते?🤔
पैशे पाय मांगून,
सहज पता लागते...



म्या म्हटलं आपलेबी,
व्यवहार चांगले पाह्यजे,
घेतले पैसे का टायमावर,
वापस देल्ले पाह्यजे😉

टायमावर कुनी राजा,
उधारी नाई चुकवत, 😉
सगे सोयरे दोस्त मित्र,
साऱ्याइले बसते दुखवत😔

घेतले तसे पटकन,
देवुन टाकावं मानसानं,
डबल मांग्यासाठी,
जागा ठेवावं हक्कांन..

देऊन घेऊन ज्यायचे,
व्यवहार असतीन चांगले,
तेच मानसं भाऊ,
माह्या मतान चांगले..😎


रविवार, ५ एप्रिल, २०२०

कोरोनावर एक विचार

मले बी होते,
तुमालेबी होते,
करोना हाय असा,
तो कोनालेबी होते,

ना पाह्यते जात,
ना पाह्यते अमिरी-गरिबी,
देश विदेशात फैलली,
हे खतरनाक बिमारी...

कायजीच घेणं हाय,
फक्त आपल्या हातात,
बाहेर जाऊन कामुन,
जीव टाकता धोक्यात..

एकाची बी चूक,
अंगलटी येऊ शकते,
लागण ह्या रोगाची,
दारोदारी पोहचू शकते..

मस्ती नका आणू,
माज नका करू,
माणुसकीची सांगतो,
लाज नका काढू..

आपल्यापेक्षा नाहीतर,
जनावरं तरी बरी,
मालकाच्या मतानं,
ऐकतात तर खरी..

आपल्या सूंदर देशाचा,
मसनवटा नका करू,
धोका ओळखा पुढचा,
बेमौत नका मरू.

सवय


थुकू नका म्हटलं,
तिथं पयले थुकतीन,
नाही म्हटलं तिथं,
आंदी जाऊन मुततीन..

फोटोसोबत पाकिटावर,
इशारे देल्ले छापून,
सांगा बरं तंबाखू, बिडी,
कोनाची गेली सुटून ?

नाई म्हटलं थे त,
हिरीरीनं करतीन,
घरात बसा म्हटलं,
त रस्त्यावर फिरतीन,

वखत सध्या कसा?
सरकार काय सांगते?
काही लोकं राजा,
नीरा म्याटावानीच वागते..

संचार बंदीत दारूचे,
दुकान फुटू राह्यले,
अशात बी लोकाइले,
भलकाईच सुचू राह्यले..

नाईलाजान पोलीसं मंग
जयलात टाकू रायले,
समजून मारून थे बी,
पुरे कटावू रायले..

काही ठिकानी डॉक्टरले थ,
गोटे मारू राह्यले,
असे म्याट त राजा,
म्या जिंदगीत नाई पाह्यले..

बार्डर वर नाई,
फकस्त घरात राहायले सांगतल,
भडकून अशे राह्यले का,
जसं जीव द्याले सांगतल..

देशासाठी भौ आपन,
येवळ बी न करावं?
देशाचं उपकार मंग,
सांग कधी फेळाव ........


गुरुवार, २ एप्रिल, २०२०

देश को अपने बचाना है*



      *देश को अपने बचाना है*

                 

हम सबकी यह जिम्मेदारी है,
भयानक यह बीमारी है,
करोना को भगाना है,
देश को अपने बचाना है..


        घरके ही भीतर बैठेंगे,
        बार बार हाथ साफ धोयेंगे,
       मुँहपर मास्क चढ़ाएंगे,
      आपस में दूरियाँ बनायेंगे,
      करोना को हराना है,
      देश को अपने बचाना है...











सरकारकी बाते सुननी है,
होटल-दुकाने बंद रखनी है,
चाहे हो नुकसान फिरभी,
समझदारी तो जतानी है,
करोना को हटाना है,
देश को अपने बचाना है...

        एकताका परचम लेकर,
        साथ हमको लड़ना है,
       कुछ दिन रुकलो दोस्त,
       फिर तो आगे बढ़ना है,
      करोना पीछे छोड़ना है,
      देश को अपने बचाना है..


बुधवार, १ एप्रिल, २०२०

अनुभव



माणसाची ही नेहमीच प्रवृत्ती राहिली की, जोवर स्वतःवर बेतत नाही तोवर त्याचे महत्व कळत नाही, या आशयावर लिहलेली कविता..

आम्ही स्वार्थी लोकं,
मुळीच सुधरणार नाही,
     कुणी कितीही सांगो,
     काळजी घेणार नाही..

स्वतः पडल्याशिवाय,
अनुभव घेत नाही,
     जात आमुची अशी,
     बापाचंही ऐकत नाही..

विनंती करतंय सरकार,
घरात आपल्या रहा,
     काही दिवस तरी,
     सामाजिक अंतर ठेवा..

कितीतरी अपघात,
रोज रस्त्यावर होतात,
     पण चालवणारे त्याच,
     किती मनावर घेतात ?

मरणालाही माणूस,
तोवर भीत नाही,
     जोवर त्याच्यासोबत,
     प्रसंग घडत नाही..

घरात आजार आल्याशिवाय,
कोणी सुधरणार नाही,
     करोनाला गमतीत घेणं,
     तोवर सोडणार नाही..

म्हणून म्हणतो देवा,

प्रत्येक घरात किमान,
सर्दी खोकला होऊ दे,
     प्रत्येकाच्या मनात,
     भीतीचं घर होऊ दे..

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...