मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

लोक

माणसे त्यंचा गरजेनुसारजवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात.

लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला कि दुर जायला कारणही लवकर सापडतात .

लोकांना त्यांचा गरजेनुसार कष्टमाईज वर्जन हवे असते पण तुह्मी स्वतःचे   बेस्ट वर्जन म्हणून  राहा .

समजावून   सागण्या पेक्षा समजून घेण्याची आपल्यला जास्त गरज असते.

कुणा वर एवडे पण प्रेम करू नका , कि तुह्मी त्याला विसरू शकणार नाही.

कारण............

आयुष्य, माणूस , आणि प्रेम हे तिघेही धोखेबाज असतात.

प्रतेयकवेळी  रागावणारी माणसे तीच असता जी वेळोवेळी स्वतःपेक्षा,

जास्त दुसऱ्याची काळजी घेतात.

कुणाला दुखवू नये एक गंमत म्हून , खूप काही गमवाव लागत किमत म्हून ,

मन इतके दुखी होते त्यांचा साठी ज्यांचा साठी आपल्रे असण किवा नसन काही महत्वाचे नसते.

प्रेम हे तेव्हाच टिकते जेह्वा ते दोघानाही हवे असते.

मन ते तीकाव्यान साठी ते भांडणतातहि आणि समजून हि घेतात..

काही दिवस शांत राहून पाहिलं तर लोक खरच  विसरून जातात.

जी लोक सगळ्यांची काळजी करतात त्यांची काळजी करणारा कोणी नसतो .

तुह्मला कोणी नाकारत असेल तर समजून जा कि तुमची गरज संपली आहे ............❤❤❤❤



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...